
वाहतूक व्यवस्था शाश्वत करण्यावर भर द्या, भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवा: गडकरी
पुणे: विद्यमान भू-राजकीय परिस्थिती आणि पश्चिम आशियातील अशांतता यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या अनिश्चिततेच्या वातावरणात भारतीय वाहतूक व्यवस्था शाश्वत बनविण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे केंद्रीय रस्ते








